Monday, January 10, 2011

{http://www.kavyatarang.co.cc/} लग्न लग्न म्हणजे काय असतं...

लग्न लग्न म्हणजे काय असतं...

पहिल्या नझरेत दोघांनी एकमेकांना


आपलसं करायचं असतं


कांदे पोह्याची डीश संपवत


एकाने दुसर्याला हो म्हणायचं असतं


लग्नात किती ही अबोला असला


तरी डोळ्यांनी डोळ्यांशी बोलायचं असतं


शेवटच्या पंगतीत बसून एका जीलेबित


दोघांनी तोंड गोड करायचं असतं


मधु चंद्राच्या त्या पहिल्या रात्रीत


आपलं भवितव्य आख्यचं असतं


आपल्या माणसाला नुसतं जवळ करायचं नसतं


तर सगळ्यांना आपल्या सुखात सामवून घ्याचं असतं


आपण दिल्येल्या शब्धात नुसतं


अडकून राह्याच नसतं तर


त्या रेशमी बंधनात राहून


आपलं सुख दुखं विणायचं असतं


सगळच जर येवडं सोपं असतं


तरी ही ते आपल्याला एवडं अवघड का वाटतं


आपल्याला एवडं अवघड का वाटतं .....





--


--
सुखाच्या मागे धावून धावून,
मन आयुष्‍याला विटते,
आणि तेव्‍हां कुठे त्‍याला,
मृगजळ भेटते.........
प्रशांत पवार
gmail.php.png
dont_print_emails.jpgकृपया गरज नसल्यास ई-मेल प्रिंट करू नका.


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.